ब्रेकिंग न्यूज ...महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा.

ब्रेकिंग न्यूज ...महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा.

मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केली. सिंधुदुर्गातील आजी-माजी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीस अनुसरून गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे.

त्यामुळे राज्यातील पत्रकारांना आज पासून टोलमुक्त प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. आमदार खासदार मंत्री स्वातंत्र्यसैनिक त्यांच्याप्रमाणे पत्रकार देखील समाजासाठी झटत असतात. सर्वस्व देत असतात जे धोक्यात घालत असतात पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो या पत्रकाराला त्यांची सेवा बजावत असताना वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर आपणास टोल माफी मिळावी या मागणीसाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माझे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री यांची भेट घेतली. विलीनीकरणाच्या एक वर्षानंतर राष्ट्र उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका पी एन बी2.0 झाली अधिक समर्थ या भेटीवेळी सिंधुदुर्गातील भेटीमुळे विरेश यांनी पत्रकारांची मागणी कशी रास्ता आहे हे गडकरींना पटवून दिल्यानंतर केवळ सिंधुदुर्गातील पत्रकारच नव्हे तर राज्यातील सर्व पत्रकारांना टोल माफी करीत असल्याची घोषणा गडकरी यांनी केली व तसे आदेश काढण्याचे सूचना सचिवांना दिल्या आहेत.